Thursday, April 30, 2009

रामाला माहि़ती

चंद्रपुरातील रामाळा तलाव हा फारच प्रसिद्ध आहे । तलाव म्हटले की पाणी , त्यात मासे, कमळ असतात पण हे रामाळा तलाव विशेष आहे । यात पाणी मासे यांचबरोबर काडतूसेही मिळतात । खरच , तीही जिवंत । एक दोन नाहीत तर तब्बल ५००० ( पाच हजार ) । गेली काही वर्षे या तलावातून काडतूस सापडत आहेत । विदर्भात नक्षलवादी कारवाया होतात , तलावात सापडलेल्या काडतूसांमागेही या करवाया असल्याचे वाटत असले तरी एक बाब विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे नक्षलवादी ही काडतुसे वारंवार तलावात का टाकतील ? काडतूस काय फडतूस आहेत की कुठेही टाका आता तर जी काडतूस सापडली ती तर परराज्यातिल पोलिसांची आहेत असे चंद्रपुर पोलिसांचे म्हणने आहे । मग प्रश्न असा आहे की , रामाळा तलावात ही काडतुसे आली कशी ? नक्षलवादयानी ती जर आणली असतील तर ती त्यांनी उघड्यावर का टाकली ? या मागे दुसराच संशय येतो तो असा की पोलिसच काडतुसे प्लांट करीत नसतील ना ? कारण गडचिरोली , गोंदिया या दोन जिल्ह्यातच नक्षलवादी कारवाया होत असतात , त्यामुळे येथे कर्मचारी वर्गाला नक्षलभत्ता मिळतो, तसाच तो आपल्यालाही कायम मिळावा असे जर वाटत असेल तर आमच्याकडेही नक्षलवादी आहेत हे दाखवणे गरजेचे आहे । रामालाच माहिती खर खोटे ।

जय महाराष्ट्र

आज महाराष्ट्र दिन , १ में १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा पासून मुंबई कोणाची हा विषय या न त्या कारणाने चर्चेला येतच राहिला । मराठी माणसाची मुंबई हे सर्वांनीच मान्य केले पण प्रत्यक्षात मुम्बैवर राज्य दिसले ते वेगळेच। शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची बाजू उचलून धरली । उठाव लुंगी बजाओ पुंगी ही घोषणा केली वातावरण ढवळृन गेले । युतीची सत्ता आली पण मुंबई जैसे थे । आता राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे तमाम मराठी माणसाने राज यांना उचलून धरले । मनसे ला दिलसे दाद मिळत आहे । असो ।
पण खरच मराठी माणूस मुंबई मध्ये निर्णायक आहे का हा विचार करण्याचा विषय आहे । कारण नुकत्याच झालेल्या निवडणुकीदरम्यान जी आकडेवारी समोर आली त्या नुसार मुंबई मधील मुंबई उत्तर , मुंबई उत्तर पच्छिम , मुंबई उत्तर पूर्व , मुंबई उत्तर मध्य , मुंबई दक्षिण मध्य , मुंबई दक्षिण या मतदार संघात सरासरी केवळ ३५ % मतदार हे मराठी मतदार आहेत । याचाच अर्थ असा की ६५ % मतदार हे गैर मराठी आहेत ।

Tuesday, April 28, 2009

Markandeshwar Dewasthan


सुप्रसिद्ध देवस्थान आहे। हेमाडपंथी कलाकृति असलेल्या या देवस्थानाच्या वास्तुवर शिल्पकलेचा जो अविष्कार पहायला मिळतो तो विशेष आहे। या ठिकाणी अनेक विशेष आहेत .सोबतची श्री गणेश मूर्ति ही त्यातीलच एक । ही मूर्ति ऊभी आहे । नाचत आहे ।

हम ऐसे क्यों है ?

हम भारतीय बहोतही सहनशील है । हम सब उस गरम पानीकी तरह है जो कितनाभी गरम होनेपरभी बीडी नही जला सकता। हम ऐसे क्यों है ? अपने राजनेताओंके सारे राज होनेके बावजूदभी हम उनको अपनेपर राज करनेका मौका देते है । है न राज की बात ? हालाकि सभी राजनेता बुरे नही है , पर उनकी आड़में इनकी बाड आई है । अब इनको रोखना हम सबके हातोमेही है । लेकिन हम है की हाथ पर हाथ रखे बैठे है ।
जागो भाई जागो वरना देश छोडके भागो । सामर्थ्यहि जीवन है दुर्बलता मृत्यु । अब चोइस इज युवर्स ।

खुष रहो

हम आपको एक बात बताना चाहते है की एस दुनियामे जीना है तो हमेशा खुष रहो । और खुष रहनेकेलिये हसते हसाते रहो । कोई भी समस्या हो उसको बहोतही हलकेसे लो । वैसेही जैसे की मनमोहन सिंगजी , पि चिदंबरमजी , लालकृष्ण अडवानीजी जूता खानेके बाद भी अविचल रहे और मारनेवालेको माफ़ कर दिया ।